महा सरकारी फायनान्स योजना :
सर्व शिक्षा अभियान शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनासर्वांना समान शिक्षण मिळण्याचा मूलभूत अधिकार आहे पण बहुतांश होतकरू विद्यार्थी मुख्यतः आर्थिक अडचणींमुळे शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहतात. योग्य वयातील शैक्षणिक संस्कारांमुळे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळून विद्यार्थ्यांच्या सर्वानुरूप विकासास चालना मिळते.
महा सरकारी फायनान्स योजना पुरस्कृत "सर्व शिक्षा अभियान शैक्षणिक शिष्यवृत्ती '' योजनेच्या माध्यमातून समाजातील सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ईयत्ता ३ री ते १२ वी पर्यंतचे मूलभूत शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो.
या योजने अंतर्गत ईयत्ता ३री ते १२वी च्या पात्र विद्यार्थ्यांना त्यांची शाळा, विद्यालय आणि महाविद्यालयाचे शुल्क ( फि ) किंवा वार्षिक ६७५० रु. ( सहा हजार सातशे पन्नास रुपये ) दिले जातात. कुठलाही शाखेच्या महाविद्यालयीन आणि स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ५७५० रु. ( पाच हजार सातशे पन्नास रुपये ) दिले जातात.
सर्व शिक्षा अभियान शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना पात्रता निकष :
२) या योजनेसाठी सर्व शासकीय आणि खाजगी शाळेतील, विद्यालय - महाविद्यालयातील ईयत्ता ३री ते १२वी आणि विद्यालय-महाविद्यालयातील सर्व शाखांचे पदविका, पदवी अभ्यासक्रमाचे आणि स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
३) अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चालू वर्षातील अभ्यासक्रमाच्या आधारावर शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांच्या शाळेत, विद्यालय - महाविद्यालयात किंवा दिलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल.
४) सर्व शिक्षा अभियान शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना परीक्षेचे स्वरूप हे लेखी व भौतिक आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कमी - अधिक गुणांचे असेल.
अ ] ईयत्ता ३री ते ६वी चे विद्यार्थी १०० गुणांची परीक्षा.
ब ] ईयत्ता ७वी ते १२ वी चे विद्याथी १५० गुणांची परीक्षा.
क ] पदवी, पदविका आणि स्पर्धात्मक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी २०० गुणांची परीक्षा.
५) सर्व शिक्षा अभियान शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना परीक्षा अर्ज शुल्क हे २१० रुपये आहे.
६) शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र विद्याथ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती किंवा शाळा, विद्यालय - महाविद्यालयाचे शुल्क ( फी ) देण्यात येईल.
७) पात्र विद्यार्थी फक्त त्यांच्या चालू शैक्षणिक वर्षासाठी पात्र असतील पुढील वर्षातील शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी त्यांना फेरअर्ज अर्ज करावा लागेल, तसेच अपात्र विद्यार्थी हि फेरअर्ज करू शकतात.
१) अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा, विद्यालय - महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र, मागच्या ईयत्तेतील वार्षिक ( अंतिम ) परीक्षेतील गुणपत्रिका, पासपोर्ट साईझ ०२ फोटो. सर्व कागदपत्रांच्या छायांनकृत प्रत ( झेरॉक्स कॉपी ) आवश्यक.
२) अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे बँक खाते असेल तर उत्तम अन्यथा त्यांच्या पालकांचे बँक खाते आवश्यक.
३) अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, प्रत्येकी ०२ पासपोर्ट साईझ फोटो, फोन क्रमांक आधार कार्ड आणि बँक खात्याला जोडलेला ( लिंक केलेला ) असावा, उत्पन्नाचा दाखला असेल तर नाही तर १०० रु. स्टॅम्प पेपरवर कुठे काम करता आणि वार्षिक कमाई किंवा महिन्याच्या पगाराची नोंद.
४) सर्व शिक्षा अभियान शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना परीक्षा शुल्क रु. २१०/- महा सरकारी फायनान्स योजनेला भरल्याची पावती.
शाळा, विद्यालय - महाविद्यालय आणि खाजगी शिकवणी वर्ग सर्व गुरुजनांना सादर प्रणाम.
" विद्या दान श्रेष्ठ दान " या उक्तीला जागून महा सरकारी फायनान्स योजने अंतर्गत सर्व शिक्षा अभियान शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केला जातोय आमच्या या प्रयत्न्नांना आपल्या सर्व गुरुजनांची मौल्यवान साथ मिळावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळावा. यासाठी आपल्या शाळा, विद्यालय - महाविद्यालय, आणि खाजगी शिकवणीतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा " सर्व शिक्षा अभियान शैक्षणिक शिष्यवृत्ती " योजनेसाठी सहभाग नोंदवून आम्हाला सहकार्य करावे.
" सर्व शिक्षा अभियान शैक्षणिक शिष्यवृत्ती " योजनेसाठी जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवलेल्या शाळा, विदयालय-महाविद्यालय आणि खाजगी शिकवणी वर्गांना प्रोत्साहनपर सत्कार आणि पारितोषिक रक्कम रु. ७५००० देण्यात येईल.
आपल्या काही अडचणी असतील तर आपण आम्हाला
mahasarkarifinanceyojana@ gmail.com वर संपर्क करू शकता.
किंवा
महा सरकारी फायनान्स योजना विभागीय अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता:
७३८७१७५९८९
३) अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चालू वर्षातील अभ्यासक्रमाच्या आधारावर शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांच्या शाळेत, विद्यालय - महाविद्यालयात किंवा दिलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल.
४) सर्व शिक्षा अभियान शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना परीक्षेचे स्वरूप हे लेखी व भौतिक आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कमी - अधिक गुणांचे असेल.
अ ] ईयत्ता ३री ते ६वी चे विद्यार्थी १०० गुणांची परीक्षा.
ब ] ईयत्ता ७वी ते १२ वी चे विद्याथी १५० गुणांची परीक्षा.
क ] पदवी, पदविका आणि स्पर्धात्मक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी २०० गुणांची परीक्षा.
५) सर्व शिक्षा अभियान शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना परीक्षा अर्ज शुल्क हे २१० रुपये आहे.
६) शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र विद्याथ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती किंवा शाळा, विद्यालय - महाविद्यालयाचे शुल्क ( फी ) देण्यात येईल.
७) पात्र विद्यार्थी फक्त त्यांच्या चालू शैक्षणिक वर्षासाठी पात्र असतील पुढील वर्षातील शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी त्यांना फेरअर्ज अर्ज करावा लागेल, तसेच अपात्र विद्यार्थी हि फेरअर्ज करू शकतात.
सर्व शिक्षा अभियान शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना आवश्यक कागदपत्रे :
१) अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा, विद्यालय - महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र, मागच्या ईयत्तेतील वार्षिक ( अंतिम ) परीक्षेतील गुणपत्रिका, पासपोर्ट साईझ ०२ फोटो. सर्व कागदपत्रांच्या छायांनकृत प्रत ( झेरॉक्स कॉपी ) आवश्यक.
२) अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे बँक खाते असेल तर उत्तम अन्यथा त्यांच्या पालकांचे बँक खाते आवश्यक.
३) अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, प्रत्येकी ०२ पासपोर्ट साईझ फोटो, फोन क्रमांक आधार कार्ड आणि बँक खात्याला जोडलेला ( लिंक केलेला ) असावा, उत्पन्नाचा दाखला असेल तर नाही तर १०० रु. स्टॅम्प पेपरवर कुठे काम करता आणि वार्षिक कमाई किंवा महिन्याच्या पगाराची नोंद.
४) सर्व शिक्षा अभियान शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना परीक्षा शुल्क रु. २१०/- महा सरकारी फायनान्स योजनेला भरल्याची पावती.
सर्व शिक्षा अभियान शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना
महा सरकारी फायनान्स योजना
सर्व शिक्षा अभियान शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना विशेष सूचना :
सर्व शिक्षा अभियान शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना विशेष सूचना :
शाळा, विद्यालय - महाविद्यालय आणि खाजगी शिकवणी वर्ग सर्व गुरुजनांना सादर प्रणाम.
" विद्या दान श्रेष्ठ दान " या उक्तीला जागून महा सरकारी फायनान्स योजने अंतर्गत सर्व शिक्षा अभियान शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केला जातोय आमच्या या प्रयत्न्नांना आपल्या सर्व गुरुजनांची मौल्यवान साथ मिळावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळावा. यासाठी आपल्या शाळा, विद्यालय - महाविद्यालय, आणि खाजगी शिकवणीतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा " सर्व शिक्षा अभियान शैक्षणिक शिष्यवृत्ती " योजनेसाठी सहभाग नोंदवून आम्हाला सहकार्य करावे.
" सर्व शिक्षा अभियान शैक्षणिक शिष्यवृत्ती " योजनेसाठी जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवलेल्या शाळा, विदयालय-महाविद्यालय आणि खाजगी शिकवणी वर्गांना प्रोत्साहनपर सत्कार आणि पारितोषिक रक्कम रु. ७५००० देण्यात येईल.
आपल्या काही अडचणी असतील तर आपण आम्हाला
mahasarkarifinanceyojana@
किंवा
महा सरकारी फायनान्स योजना विभागीय अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता:
७३८७१७५९८९
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
Good Peoples Are Always Welcome...!!!